भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती
बांबवडे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी दि.१४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होतेय. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन.
१८९१ साली ज्या महामानवाचा जन्म झाला, त्यांनी अवघ्या देशाला नव्हे तर जगाला संदेश दिला. शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा. त्यांच्या या संदेशानुसार झोपलेला शोषित समाज जागा झाला. आणि त्यांच्या आदेशानुसार शोषण समाजातून नष्ट झाले.
या महामानवाने संविधानाच्या माध्यमातून देशवासियांना हक्क मिळवून दिला. अशा महामानवाला पुनश्च विनम्र अभिवादन
