डॉ. दिलीप पाटील यांची ” आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता आशिया खंडातून निवड ” : ” शाहुवाडी च्या मातीला कर्तुत्वाचा गंध “
बांबवडे : शाहुवाडी ची माती हि नररत्नांची खाण आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या मुठभर साथीदारांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं.