शिक्षकांनी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत : उदय सरनाईक ( गटशिक्षणाधिकारी )
शाहुवाडी : शिक्षकांनी आर.टी.ई. कायद्यानुसार शाळेच्या वेळेत शाळेत उपस्थित राहिले पाहिजे, समूह अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या