“पोलीस”
” पोलीस ” हा शब्दच इतका वजनदार आहे कि,नाव काढताच कुठं तरी ,काही तरी होतं . या शब्दातच जरब आहे,आणि
आंबवडे येथील जवाना च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीला लवकरात लवकर ताब्यात न घेतल्यास, जो देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करतो,
सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास राज्याची आर्थिक शिस्त बिघडेल,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीसाहेब ,आर्थिक शिस्तीबाबत काळजी आहे
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा बसला,आणि वेध लागले सत्तास्थापनेचे. एकीकडे भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने आखलेली रणनीती शेवटच्याक्षणी ढेपाळली.सौ
पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार इथं सुरु केलेलं “राणी पद्मावती” यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब ने सेट पेटवला.
You cannot copy content of this page